कठोर परिश्रम केल्याने दारिद्र्य येत नाही चाणक्याच्या या 6 गोष्टी वाचल्यास, शिकाल जग जिंकण्याची कला* 1 कठोर परिश्रम केल्याने दारिद्र्य येत नाही, धर्म केल्याने पाप राहत नाही, मौन बाळगण्याने मतभेद होत नाही आणि जागतं राहण्याने भीती राहत नाही. 2 जग हे कडू झाडासारखे आहे, याचे दोनच फळे गोड असतात - एक गोड बोलणं आणि दुसरं सज्जनांचे सहवास असणं. ➖️➖️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ ➖️➖️ Buy on Amazon Electric Blanket - Single Bed Size (150cms x 80cms) - Made in India - 05SBExpressions Electric Bed Warmer ➖️➖️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ ➖️➖️➖️ 3 ब्राह्मणांचे सामर्थ्य आहे ज्ञान, राजांचे सामर्थ्य - त्यांचे सैन्य आहे, वैश्यांचे सामर्थ्य त्यांची संपत्ती आहे आणि शूद्रांचे सामर्थ्य इतरांची सेवा करणे आहे. ब्राह्मणांचे कर्तव्य ज्ञानार्जन घेणे आहे. राजाचे कर्तव्य आपल्या सैन्याचे बळ वाढवणे आहे. वैश्यांचे कर्तव्य आपल्या व्यापाराला वाढवणे आहे, आणि शूद्रांचे कर्तव्य श्रेष्ठ लोकांची सेवा करणे आहे. buy in Amazon ज्या व्यक्ती...
gyanbhandargl.blogspot.com