Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

संतुलित पोषक आहार म्हणजे काय आहे? मनपसंत पदार्थ समोर आल्यावर भूक नसते पण इच्छा होते ती कृत्रिम भूक)

 बदलत्या जीवनशैलीत आपण नैसर्गिक वागणे विसरून कृत्रिमपणे वागत राहतो. तसे न करता सहज आणि नैसर्गिकपणे वागा. आपली शरीर यंत्रणा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपले शरीर जेव्हा काही सूचना, इशारे देते तेव्हा त्यांचे पालन करा. झोप आली तर लगेच झोपा. कारण झोप ही शरीराची प्राकृतिक क्रिया आहे. झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते. रात्री वेळेत न झोपल्यास किंवा जागरण झाल्यास दुसरा दिवस आळसात जातो. कामाच्या ठिकाणी अवेळी डुलक्या येऊ लागतात, कामावर परिणाम होऊन कामात चुका होतात. झोप पूर्ण होऊन जाग आली असेल तर अंथरुणावर उगाचच लोळत राहू नका. शौच किंवा लघवीचा वेग अडवून धरू नका. त्याचे त्वरित विसर्जन करून टाका. मलविसर्जन योग्य प्रकारे झाले नाही तर बेचैनी वाढून गॅसही वाढतो. पोट ताठरल्यासारखे होऊन बेचैनी वाढते. हे पण वाचा - आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे घराबाहेर जायचे आहे आणि बाहेर गेल्यावर गडबड नको म्हणून शौच-लघवीचा वेग आला नसतानाही आपण कुंथून मल-मूत्र विसर्जनाचा प्रयत्न करतो. अशा वेळी जोर-जबरदस्तीने मल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुदद्वाराच्या त्वचेला जखम होऊ शकते. वारंवार शौचास होत असल्यास त्याची कारणे शोधा....

मूतखडय़ाचा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी- कोणते अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत.

 खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. किडनी स्टोन झालाय हे कसे ओळखाल? ही आहेत लक्षणे खाण्यापिण्यातील अनियमीतता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे. मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन अनेकांना होतो पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो. खरंतर हा त्रास होऊ नये यासाठी आधीच याची लक्षणे काय असतात याकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. जेणेकरुन वेळेवर उपचार घेऊन ही समस्या दूर करता येईल. चला जाणून घेऊया किडनी स्टोनचे काही संकेत.  हे पण वाचा -  जर आपले पोट 5 मिनिटात साफ झाले तर समजवे शरीर योग्य काम करत आहे सुरुवातीला लघवीला वरचेवर जावे लागणे, लघवीला गेल्यावर थोडी जळजळ होणे असा त्रास रुग्णांना सुरू होतो. पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी कमी प्यायल्यामुळे त्रास होत असेल, एवढय़ा तेवढय़ासाठी कशाला उगाच डॉक्टरांकडे जा, असा विचार करून बरेचदा रुग्ण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. मूतखडा अस...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...

आपल्या आरोग्यानुसार कोणते मीठ वापरवे? मीठ खाण्याचे दुष्परिणाम.

लोह आणि खनिजांचा साठा असलेले काळे मीठ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट आणि हिमालयन सॉल्ट अशा नावानंही काळे मीठ ओळखलं जातं. डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञ आपल्याला मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. पण काळ्या मिठाच्या सेवनामुळे आपल्याला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतात. पोटाशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही आहारामध्ये काळ्या मिठाचा उपयोग करू शकता. उलटी, अपचनाचा त्रास होत असल्यास काळ्या मिठाचे सेवन करावं. मळमळ जाणवत असल्यास एक ग्लास सोड्यामध्ये किंचितसे काळे मीठ टाकावे आणि प्यावे. यामुळे मळमळण्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही काळे मीठ फायदेशीर आहे. काळ्या मिठामध्ये शरीरास आवश्यक असणारी पोषण तत्त्वे तसंच खनिजांचा भरपूर प्रमाणात साठा आहे. पांढऱ्या मिठाच्या तुलनेत काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. संशोधनातील माहितीनुसार सोडियमचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढते. वजन वाढू यासाठी तुम्ही आहारामध्ये काळ्या मिठाचा वापर करू शकता. हे पण वाचा - साफ मलप्रवूत्ती होऊन पोट साफ झाले तर समजवे आपला आजचा दिवस छान जाणार आहे...

आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे

  आयुर्वेदानुसार अन्नभोजन बनवणारी व वाढणारी व्यक्ती.. •आप्त- स्वकीय आपुलकी प्रेम जिव्हाळा असलेली •तृप्त- प्रसन्न स्वतः नेहमी आनंदी असणारी •युक्त - भोजनशास्त्र व वाढप कलेत कौशल्य असणारी व मायेने परिपूर्ण •मुक्त - षड्रिपूंपासून दूर, निरोगी, स्वस्थ शरीर व मनाची अशी असावी..   अन्नपदार्थांचे प्रकार.. दातांनी चावून, जिभेने चाटून, ओठांनी ओढून व चाखून गिळून घेण्याचे पदार्थ असावेत..   हे पण वाचा -  या पदार्थामुळे वाढतो किडनी स्टोन चा धोका भोजन ताट-पान वाढण्याची व अन्नग्रहणाची शास्त्रोक्त पद्धत.. • शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढावे.. • त्याच्या डावीकडे लिंबू व क्रमाने चटणी कोशिंबीर-सलाड-रायते पैकी एक (ऋतूनुसार उपलब्ध पदार्थांचे),  • तळण- भजी, सांडगे, पापड, कुरडई इ( सणवारी ऋतूनुसार) इतके वाढावे.. हे पण वाचा ⬇️⬇️ मलप्रवुत्ती साफ नं होण्याची कारणे  ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Amazon वरून खरेदी करा -                          मोबाईल Redmi 9 [4gb ...